भारत हा ऐतिहासिकदृष्ट्या जातीय विभाजनाने प्रभावित देश आहे. जात ही सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर खोलवर रुजलेली व्यवस्था असल्यामुळे कोणत्याही सरकारच्या काळात तिच्यात तत्काळ बदल घडणे अवघड आहे. 2014 नंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात आलेल्या सरकारने “सबका साथ, सबका विकास” हा नारा दिला. या घोषणेमुळे जातीपेक्षा विकास आणि गरिबी यांना प्राधान्य दिले जाईल अशी अपेक्षा व्यक्त झाली. मात्र, गेल्या दहा वर्षांत जातीय वातावरण अधिक सुधारले की बिघडले? याबाबत दोन्ही बाजूंनी दावे आणि प्रतिदावे सातत्याने पुढे येत राहिले.
भारत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
भारत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५
रविवार, २४ ऑगस्ट, २०२५
चंद्रावर न्यूक्लिअर रिॲक्टर बांधण्याची शर्यत; भारत कुठे?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ व अवमानास्पद विधानांमुळे भारत अमेरिकेपासून फार दूर गेल्याचे चित्र आहे. ट्रम्प प्रशासन रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्यावरून सातत्याने भारतावर टीका करत आहे. त्यामुळे आत्ता भारत चंद्रावर न्यूक्लिअर रिॲक्टर अर्थात अणुभट्टी तयार करण्याच्या शर्यतीत चीन व रशियाच्या मागे उभा राहील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, चंद्रावर पोहोचणे ही आता केवळ शर्यत राहिलेली नाही, तर भविष्यात शक्ती दाखवण्याचा व वर्चस्व प्रस्थापित करण्याचा एक नवा मार्ग बनला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
.jpeg)
