Weather News India लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Weather News India लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, १२ जुलै, २०२६
मॉन्सून हरवला का? ब्रेक मॉन्सून म्हणजे रे भाऊ?
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांत परिस्थिती पूर्णपणे बदलली. उपग्रह (Satellite) प्रतिमांमध्ये भारताच्या सुमारे 70 ते 80 टक्के भागावर पावसाचे ढग जवळपास दिसेनासे झालेत. त्यामुळे "मॉन्सून संपला का?", "यंदा दुष्काळाची शक्यता आहे का?" असे प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागले आहेत. प्रत्यक्षात मात्र मॉन्सून गायब झालेला नसून तो 'ब्रेक मॉन्सून' (Break Monsoon) या नैसर्गिक अवस्थेत गेला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD), हवामान तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांच्या माहितीनुसार ही परिस्थिती तात्पुरती असून तिच्यामागे वातावरणातील अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया कारणीभूत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)